या आठवड्यात हल्लाबोल हे टास्क रंगलं होतं. ज्यामध्ये उत्कर्ष संचालक होता. जिथे तो खूपच partial वागला. त्याने गायत्री-मीरा आणि जयच्या टीमला जिंकवण्यासाठी partiality केली. जी बिग बॉसच्या चाहत्यांना खूप खटकली होती. आणि नेमका हाच प्रश्न महेश मांजरेकरांनी उत्कर्षला चावडीवर विचारला. मिरचीची धुरी दिलेली चालते. पण मीठाचं पाणी नाही चालतं. कसं? असा सवाल त्यांनी उत्कर्षला केला.ज्यावर उत्कर्षची बोलती बंद झाली.यावेळी मांजरेकरांनी उत्कर्ष आजवरचा सर्वात partial संचालक असल्याचं म्हटल...(Chitrali VO)<br /><br />#MaheshManjrekarAngry #UtkarshShindeBiggBossMarathi3 #BiggBossMarathiSeason3<br />आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber